दुपारच्या भोजना नंतरच आपल्या बिछान्यातून आपण बाहेर याल. आपले ध्येय निव्वळ नेमून दिलेल्या कामावरच केंद्रित असेल. तरीही, थोडे थांबून हाती असलेल्या कामावर एकाग्रचित्त होण्याचा सल्ला गणेशा आपणास देत आहे. ह्या आठवडयाचा प्रकल्प पूर्ण करण्यास आपल्या यादीत प्राधान्य असेल.