देशातील काही नद्या मृत होण्याच्या मार्गावर आहेत. नद्या प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नद्यांना वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नदी स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी ‘जागतिक नदी दिना’निमित् ...
बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत अ ...
नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत चिक्की दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चिक्की न देता पोषक न्याहारी द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी पा ...
अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे. ...
कामगारांवरील हल्ल्यांचे प्रकार, कामगारांची वारंवार होणारी आंदोलने या प्रकारामुळे एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच टाळेबंदी घोषित केली. ...
उल्हासनगरात प्राबल्य असलेल्या सिंधी समाजाच्या राजकारणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वरचढ ठरल्याचे महापौरपदाच्या निवडणुकीने सिद्ध केले. ...